karj

कर्ज माफी लाभार्थी
राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यासाठी राज्य शासनाने आता निधी मंजूर केलेला आहे.

या योजनेत लाभार्थी हे फक्त जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तेच शेतकरी पात्र ठरतील.

या शासन निर्णयाचा अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा